June 2020

तारतम्य बोलण्याचे

  आपल्या बोलण्याचा बऱ्याच वेळा इतरांना त्रास होतो असे आपल्याला जाणवते. साधे बोलणे सुद्धा सुधाला कुणीतरी टोचून बोलते असे वाटायचे. सुधाला प्रत्येकवेळी अशा व्यक्ती तिच्या सभोवताली आल्या कि त्रास व्हायचा. समुपदेशन करताना तिला तिच्या आयुष्यातील घटना जबाबदार होत्या हे कुणीही सांगू शकले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुळातच विचार करून व्हायला हवे. कुणाला दुखावेल असे बेजबाबदार …

तारतम्य बोलण्याचे Read More »

भावना व उद्दिष्ट

  रोजचे काम करत असताना कित्येकदा आपल्या भावना अडथळा ठरत असल्याचे दिसून येते आणि जर भावनांना सकारात्मकपणे नाही वापरले आपल्याला यश संपादन करण्यात उशीर होतो किंवा अपयशी ठरतो. एकवेळ आपण दृष्टीकोन बदलू शकतो पण भावनांना आवर घालणे शक्य होत नाही. नकारात्मक भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. म्हणून भावनिक व्यवस्थापन करणे आपल्या हातात असल्याने ते …

भावना व उद्दिष्ट Read More »

लग्न आणि पहिले दोन वर्ष

लग्नाची पहिली दोन वर्षे इतकी महत्त्वाची का आहेत याबाबत आज मला हे सीमा ला समजून सांगणे गरजेचे होते. गेल्यावर्षी लग्न होऊन सासरी आलेली सीमा वैतागून गेलेली दिसली. विवाहपश्चात कौन्सेलिंग करण्याच्या तिच्या इच्छेबाबत मी तिला धन्यवाद देऊन, तिला ठराविक गोष्टी करायला लावून संसाराची गाडी कशीबशी मार्गस्त केली. पहिल्या दोन वर्षात बऱ्याचदा जोडप्यांमध्ये आपला संसार नीट होईल …

लग्न आणि पहिले दोन वर्ष Read More »

दिलगिरी, कशी व कधी

  “माफ करा मला” हे म्हणायची ताकद आपल्यात असायला हवी. प्रत्येक धर्मामध्ये वर्षातून ठराविक काळ एकमेकांना जवळ आणायचा प्रयत्न केला जातो. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही आपल्या हातात तरीपण कित्येकदा असे होत नाही. नातेसंबंध आपल्याला चिंतामुक्त ठेवायला कारणीभूत असतात. परंतु हे नातेसंबंध, संघर्षामुळे बर्‍याच भावनिक वेदना आणि तणाव निर्माण करतात. म्हणून माफी कशी व …

दिलगिरी, कशी व कधी Read More »

आत्मसन्मान

  दिवसभर अंग मेहनतीचे काम करून पण कुणी रिस्पेक्ट देत नाही यार म्हणून मित्राने सांगितले. त्यासंदर्भात मानसिक समाधान कसे मिळवायचे, स्वतःची किंमत कशी वाढवायची यासाठी मित्राबरोबर काही चर्चा करून त्याला शांत केले. घरी किंवा कामाच्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या की आत्मविश्वास डळमळीत होतो.असं का होतं की सहकारी किंवा वरिष्ठ अधिकारी आपला आदर करत नाही. आत्मसन्मानाचा …

आत्मसन्मान Read More »

आई-नवरा-बायको आणि घरपण

(वाचताना थोडे हसायला हरकत नाही ) आज मी थोडे परखड पण आनंदी / सकारात्मक भावनेतून लिहितोय. विकासचा फ़ोन वरील संवाद थोडा “बायको आणि त्याच्या आई” विषयी होता. बायको आणि आईचे सुत जुळत नव्हते. एकीकडे आई म्हणतेय की आजून ही या घरची का होतं नाहीये, तिला हे जमत नाही ते जमत नाही. आणि तिकडे बायको म्हणतेय …

आई-नवरा-बायको आणि घरपण Read More »

झोप आणि मानसिक संतुलन

  काही जण मस्त झोप काढतात आणि काही झोप येत नाही म्हणून तक्रार करतात. हा निद्रानाश प्रकार जगातील सामान्य समस्या असून ३३% लोक पीडित आहेत. याबाबत ढोबळ मनाने आपण करणे शोधू शकतो. आपण प्रयत्न करूनसुद्धा पुरेशी झोप न येणे हे थोडे मनाला पटत नाही. यामुळे झोपेच्या अभावाचा, मानसिक आरोग्यासह आणि इतर आरोग्यावर होणारा संभाव्य परिणाम …

झोप आणि मानसिक संतुलन Read More »

वाचन आणि आपण

  काही दिवसापूर्वी मित्राला विचारले की सध्या काय वाचतो आहेस, हसून म्हणाला वाचून बरेच वर्ष झालेत. सध्या फोनवर मेसेज नाही तर वर्तमानपत्र तेवढेच काय ते. विद्यार्थ्यांचे तर विचारूच नका, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा खूप कमी वाचताना आढळतात. कित्येक रिसर्च सांगतात की मुले आजकाल कमी वाचतात. असं का होतं म्हणून मी बरेच वर्ष निरीक्षण आणि प्रयोग …

वाचन आणि आपण Read More »

निरुपयोगी कौशल्य

  गेले २५ वर्ष जगभर काम करताना माझ्यासारख्या अनेकांना, स्वतःमध्ये अजून काही कौशल्य असते तर कदाचित अजून पुढे जाता आले असते असे नेहमी वाटते. जरी हे कौशल्य बिनकामी असती तरी ते कामाला आणता आले असते. पेपर ला बातम्या येतात की मराठी माणसात कौशल्याची कमी आहे. आपण मान्य केले पाहिजे की आपल्यात कुठल्या कौशल्याची कमी आहे …

निरुपयोगी कौशल्य Read More »

अविवेकी स्वभाव

  काही माणसं का बदलत नाहीत हा खूप लोकांचा तक्लीफदेह प्रश्न समाजातील वेगवेगळ्या थरांमधून ऐकायला येतो. शेफालीने खूप समजावून देखील तिचा भाऊ काही केल्या ऐकायला तयार नव्हता म्हणून प्रयत्नांती माझ्याकडे पाठवले. रडत कढत आलेल्या संदीपशी बोलून प्राथमिक माहिती घेतली आणि काही कारणास्तव त्याची होणारी चिडचिड समजली. त्याला पुन्हा नंतर बोलावून विचारात पडलो की जवळपास प्रत्येक …

अविवेकी स्वभाव Read More »