Our Latest
Blogs
ब्लॉगर, श्रीकांत कुलांगे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायकॉलॉजिस्ट आणि हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट ॲडव्हायझर म्हणुन सिंगापूर आणि भारतात, अहमदनगर येथे काम करतात.
तणावाचा ताण
गेले दोन दिवस समुद्रकिनारी बसून बऱ्याच व्यक्तींबरोबर गप्पा होत आहेत. कोविड जरी कमी होत असला तरी मनावरचा ताण कमी होत नाही आणि बरेच बदल शरीरात
चिंता आणि चिता
काळजी बाबत खूप काही लिहिलं गेलंय तरीही रोज कुणीतरी याबाबत प्रश्न घेऊन समुपदेशनासाठी येत आहेत. आपण काळजीच्या आहारी जाता कामा नये. बारकाईने पाहिल्यास काळजी म्हणजे
संताप आणि मानसिकता
अनेक लोक संताप आणि चिडचिड करून शक्ती आणि ऊर्जा वाया घालवतात आणि आयुष्य विनाकारण कठीण करून टाकतात. त्यापैकीच एक आगुस, इंडोनेशिया देशातील एक मित्र
मुलं, घुसमट आणि पालक
समुपदेशन करताना काही केसेस अशा होत्या की त्याबाबत लिहिणं गरजेचे वाटले. त्यातल्या त्यात शालेय व कॉलेज मध्ये असणारी मुलं आणि त्यांच्या नैराश्येच्या समस्या. मुलांची
हार व मानसिकता
अजय वास्तविक अत्यंत चांगल्या परिस्थितीतून जात असतानाही निराशेच्या गर्तेत सापडला होता. समुपदेशन करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की पीछेहाट, अडथळे, निराशा आणि इतर निराशाजनक
फालतू गप्पा
असच एका ग्रूपमध्ये चर्चा करताना अनेक जण फालतू गप्पा मारणारे होते. त्यातून थोडा गप्पांचा कल दुसरीकडे जायला लागला म्हणून आम्ही चर्चा थांबवली. थोडं थांबून पुन्हा
विचार सरणी
गेल्या काही दिवसापासून कामानिमित्त अनेक ठिकाणी भेटी दिल्या, अनेक यशस्वी लोकांना भेटून मी त्यांचं निरीक्षण केलं, लोकांशी चर्चा केली आणि यश नेमकं कशामुळे मिळतं, या
काळजी मुक्ती
मागील आठवड्यात एक इंटरेस्टिंग व्यक्ती भेटली. त्याने बोलताबोलता एक महत्वाचं वाक्य ऐकवलं. म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे लिंबू असेल तेव्हा त्यापासून सरबत बनवा.’ तो मी पाळण्याचा प्रयत्न
कृतज्ञतेची अपेक्षा
रागीट माणूस विषारी असतो आणि जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध किंवा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेंव्हा त्यांचा संताप व्यक्त होत असतो. प्रचंड मानसिक त्रासातून अशा व्यक्ती
तिरस्कार व आपण
तिरस्कार आणि बदला घेण्याची भाषा बोलणारी व्यक्ती रागाने तडफडत समुपदेशन घ्यावे की नाही या विचाराने माझ्याबरोबर फोनवरून बोलत होती. प्रथम त्याला सांगितले की बदला घेण्याची
काळजी आणि आपण
समीराला प्रश्न होता, वेड कशामुळे लागते? सगळी उत्तरे कोणालाच माहिती नाहीत; पण अशी शक्यता आहे की अनेक केसेसमध्ये भय आणि काळजी हे महत्त्वाची भूमिका निभावतात.
वैवाहिक दृष्टिकोन व समुपदेशन.
काही सुखद बातम्या काल ऐकायला आल्या. ज्यांना विवाहपूर्व समुपदेशन केले होते त्या काही जोडप्यांचे फोन येऊन गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्ष जे लग्नानंतर अत्यंत छान
मुलांची घुसमट
मी आईवर का इतका चीड चीड करतो म्हणून समीर विचारत होता. त्याचे त्यालाच कळत नव्हते की काय कारण असावं. अर्थात मागील आठवड्यात असे अनेक विद्यार्थी
वर्तमान आणि आपण
आजपासून दिवाळी सुरू होतेय आणि आनंदी वातावरण निर्मिती अनुभुवायला आपण सुरुवात करतो. परंतु यावर्षी बहुतांशी लोक covid मुळे चांगल्यापैकी होरपळून गेल्यामुळे त्यांची दिवाळी अशितशीच असणार.
विचारातील लवचिकता आणि ताठरपणा.
या आठवड्यात एक कार्यशाळा घेतली. त्या मध्ये आपली सर्वांगीण विकासासाठी विचारांची जडणघडण कशी असावी त्यावर खूपच सुंदर व परिपक्व चर्चा आम्ही सर्वांनी केली. ज्या व्यक्तीला
मानसिक आजार व आपण
अनेक मित्रांच्या मागणीनुसार पुन्हा मानसिक आजारावर मी काहीतरी लिहावे म्हणून आग्रह होता, म्हणून आजचा लेख. सामान्य माणसास इतर माणसांच्या वर्तणुकीने त्यांचा परिचय होतो. एखाद्या माणसाचा
स्मरणशक्ती – आयुष्याची जोडीदार
स्मरणशक्तीस पोषक तत्त्वे कुठली आहेत असा प्रश्न एका वेबनार मध्ये विचारण्यात आला. अर्थात विद्यार्थी दशेत असे प्रश्न प्रत्येकाला पडतात म्हणून त्यावर चर्चा केली. सर्व प्रथम,
नकारात्मक भावनांचे झाड
संतोष आणि अमृता दोघेही एकमेकांना अत्यंत नकारात्मक भावनेतून पहात होती आणि त्यांना एक शेवटचा प्रयत्न आणि पर्याय म्हणून समुपदेशन घ्यायचे ठरविले. बोलताना त्यांना नकारात्मक भावनांचे
लहान मुलांचा राग
अशी अनेक कारणे आहेत जी एखाद्या मुलाला आव्हानात्मक मार्गाने राग व्यक्त करण्यास किंवा रागातून कृती करण्यास योगदान देतात. बऱ्याचदा मुलांनी इतरांना रागातून केलेल्या जखमा, खून
सुखाचा शोध
“हवं ते सुख मिळत नाही आणि नको ते दु:ख मागं लागतं.’’ सुख-दु:खाच्या या लपंडावात मानवाचं जीवन व्यतीत होत असतं, बरेचदा तर ढवळून निघत असतं. हेमांगी